Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer help from state govt.] : फडणवीस सरकारकडून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तब्बल 31,628/- कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे .
सदर मदत निधी ही राज्यातील 29 जिल्हा व 253 तालुके व 2,059 मडळामध्ये दिली जाणार आहे . राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने , सदर मदतनिधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे . मदत निधी ही शेतकऱ्यांच्या शेतीपिकांनुसार मिळणार आहे .
शेती पिकानुसार मदत निधी : कोरडवाहु शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,500/- रुपये तर हंगामी बागायती शेतकऱ्यांना 27,000/- रुपये मिळणार आहेत .तर बागायती शेतकऱ्यांना 32,500/- रुपये मदत निधी मिळणार आहे .
| अ.क्र | शेतीप्रकार | मदत निधी |
| 01 | कोरडवाहु शेतकरी | 18,500/- |
| 02 | हंगामी शेतकरी | 27,000/- |
| 03 | बागायती शेतकरी | 32,500/- |
पशुधन / दुधाळ जनावरांना अतिरिक्त निधी : पशुधनासाठी यांमध्ये दुधाळ जनावरांना 37,500/- रुपयांची मदत मिळणार आहे .
पीक विमा उतरवलेले शेतकरी : विम्याद्वारे 17,000/- रुपयांची प्रति हेक्टरी मदत दिली जाणार आहे .

- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !