Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers who do not pass TET (Teacher Eligibility Test) will have to resign from their jobs. ] : शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का ? असा सवाल शिक्षकांना पडत आहे .
सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 01.09.2025 रोजीच्या निर्णयानुसार पुढील 02 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे . या निकालानुसार राज्यातील मागास वर्गीय बहुजन कल्याण विभाग मार्फत देखिल आदेश जारी करत , जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत अशांना सक्तीने निवृत्ती देण्याचा इशारा देण्यात आला आहे .
बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक 17 ऑक्टोंबरच्या या आदेशामुळे तब्बल सव्वा लाख शिक्षक चिंतेत आहेत . सदर आदेशानुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास पदोन्नतीची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .
याशिवाय ज्यांचे निवृत्ती करीता 05 वर्षे पेक्षा अधिक वर्षे सेवा बाकी आहे अशांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे , अन्यथा निवृत्ती अनिवार्य असल्याचे सदर आदेशांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक संदर्भात महत्वपुर्ण GR निर्गमित दि.20.10.2025
सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयावर राज्य सरकार मार्फत तसेच इतर बऱ्याच वैयक्तिक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !
